जागतिक पत्रकार दिन !!

“३ मे: विश्व पत्रकार स्वातंत्र्य दिन विशेष.” _दरवर्षी ३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांचा उत्सव साजरा करण्यासाठी, जगभरातील प्रेस स्वातंत्र्याचे मूल्यांकन करण्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्यांपासून माध्यमांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात प्राण गमावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो. सन १९९१मध्ये युनेस्कोच्या महासभेच्या सव्वीसव्या सत्रात स्वीकारलेल्या शिफारशीनंतर  सन १९९३मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक…

अधिक वाचा

१ मे – जागतिक कामगार दिन

“मोडेल पण वाकणार नाही” कामगार हा औद्योगिक विकासाचा पाया आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जीवनमान सुधारणे काळाची गरज आहे.उद्योग जगतात त्याला खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हटलं जातं.अत: त्याचं व त्याच्या कुटुंबियांचे रोजगार,शिक्षण,घरकुल व आरोग्य हे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी,शासकीय यंत्रणा अन् कारखानदार(उद्योगपती)यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सांघिक प्रयत्न करावेत,जेणेकरून त्यांचे  जीवनमान उंचावेल.त्यातूनच त्यांचे जीवन सुखी,आनंदी व…

अधिक वाचा

१ मे – महाराष्ट्र दिन…गर्जा महाराष्ट्र माझा

संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे धगधगते यज्ञकुंडच.खरं तर,हा लढा मराठी अस्मितेचा हुंकार होता.या पार्श्वभूमीवरसर्वधर्मीय,सर्वजातीय,सर्वपक्षीय नेते या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सामील झाले होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी,या उद्देशपूर्तीसाठी लेखक,साहित्यकार,संपादक,पक्षीय नेते,समाजसेवक,विचारवंत,कवी,शाहीर यांनी संघटितपणे प्रखर लढा दिला.आंदोलने केली.मोर्चे काढले.याकारणी आंदोलकांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले.आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला.काहींना कारावासही भोगला लागला. आंदोलकांच्या दिशेने तत्कालिन मुंबई राज्यातील  मोरारजी सरकारच्या आदेशान्वये पोलिसांकडून…

अधिक वाचा

भाऊसाहेब,ओव्हर टेकने काय मिळते हो?…

भाऊसाहेब,ओव्हर टेकने काय मिळते हो?… “ओव्हर टेक विशेष.” _कारण “हम भी किसीसे कम नही!” हाच त्याचा स्वाभिमानी हेका असतो, तोरा असतो. परंतु त्याला हे कळत नाही, कि जाऊ दे बिचाऱ्याला! तो अंत्यत तातडीच्या कामात असेल. त्या ओव्हर टेकरची गाडी अधिक बलशाही व नवीन, कोरी करकरीत असेल. जाऊया आपण आपल्या नित्य चालीने. ओव्हर टेकरला मात्र ही…

अधिक वाचा

मॉर्स सॅम्युअल: तारायंत्राचे जनक!

“२७ एप्रिल मॉर्स सॅम्युअल जयंती सप्ताह विशेष.” अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर तारायंत्र संदेशवहन जसजसे वाढत गेले, तसतशी मॉर्स यांची कीर्ती व संपत्तीही वाढत गेली. वृद्धापकाळात त्यांनी परोपकाराच्या उदात्त हेतूने ते स्वतः संस्थापक व विश्वस्त असलेल्या व्हॅसर कॉलेजला, त्यांच्या येल कॉलेज या मातृसंस्थेला, धार्मिक संस्थांना व संघटनांना तसेच गरीब कलाकारांना सढळपणे आर्थिक मदत केली. त्यांच्या कार्याच्या…

अधिक वाचा

कुशाग्र बुद्धिमत्ता: आपली अमूल्य संपत्तीच !!!

_आज जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. जसे सोने, दागिने, मालमत्ता ही जशी संपत्ती असते, त्याचप्रमाणे स्वतःची बुद्धिमत्ता हीदेखील संपत्ती म्हणून ओळखली जाते. त्या संपत्तीचेही संरक्षण, संवर्धन आणि उपयोजन निटपणे केले पाहिजे. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित मार्गदर्शक लेख…._ जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी २६ एप्रिल रोजी पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्कबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा…

अधिक वाचा

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

– 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली – 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान – मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद – मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500…

अधिक वाचा

हिवताप का येतो रे भाऊ?

“२५ एप्रिल: विश्व मलेरिया दिन सप्ताह विशेष..” _धक्कादायक असे की, मलेरिया- हिवताप आजाराच्या उच्चाटनासाठी २५ एप्रिल या दिवशी भलेही जागतिक मलेरिया दिन साजरा होतो. मात्र वास्तव असे की, जगभरात प्रत्येक दोन मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होतो. ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे.  डासांद्वारे त्याचा…

अधिक वाचा

महाराष्ट्राचा बहुमान 

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई हे लवकरच भारताचे नवे मुख्य सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून १४ मे  पासून ते भारताचे मुख्य सर न्यायाधीश म्हणून सूत्र हाती घेतील. विद्यमान सर न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३…

अधिक वाचा

सामाजिक बांधिलकी आणि डॉ.आंबेडकर

_भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ते देशासाठी व समाजासाठी अहोरात्र झटले. त्यांनी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात प्रथम उच्चारावे लागेल. त्यांच्या जयंतीनिमित्त श्री. एन. के. कुमार गुरूजींचा हा लेख…._ डॉ.बाबासाहेब…

अधिक वाचा
× Click to Whatsapp